ब्लॉग लिहायचे मुख्य कारण म्हणजे ज्या वेळेस मी मार्केट मध्ये फिरतो त्र असे लक्ष्यात येते कि आजचे तरुण मुले मुली फक्त मोबाईल फोनच्या नादात गुंतलेली आहे आणि त्या मध्ये एवढा वेळ वाया घालत आहे कि वर्षे कसे निघून जात आहेत हे त्यांच्या लक्षात सुद्धा येत नाहीये .म्हणून हा छोटासा प्रयत्न त्यांना दिशा दाखवण्याचा ....
धन्यवाद
No comments:
Post a Comment